रेशन धान्य वितरण नियमांत मोठे बदल; जानेवारी २०२६ पासून नवीन प्रमाण लागू : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणाऱ्या रेशन धान्य वितरणाच्या नियमांत राज्य सरकारने पुन्हा एकदा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल प्रामुख्याने जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या दोन्ही योजनांच्या धान्य वितरणाचे प्रमाण नव्याने निश्चित करण्यात आले आहे. सध्या डिसेंबर २०२५ चे धान्य वाटप जुन्याच नियमांनुसार सुरू असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून लाभार्थ्यांना सुधारित प्रमाणात धान्य मिळणार आहे.
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन बदल
ताज्या बातम्या
तुमची मुलगी होणार ‘लखपती’! महाराष्ट्र शासनाच्या ‘लेक लाडकी’ योजनेतून मिळणार १ लाख १ हजार रुपये
नया पश्चीमी विक्षोभ, ईन राज्यो मे होगी भारी बारीश..IMD का अलर्ट
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
गेहुं के लिए 4 टाँप खनपतवार नाशक ; एक स्प्रे मे जड से खतम




















